कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांना प्रभावित होऊन बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ मानकर, जिल्हा प्रवक्ता बी.बी.प्रधान, जिल्हा सचिव विश्वास सदाफुले, जिल्हा महिला अध्यक्षा माया कांबळे, तालुका महिला अध्यक्षा मनीषा जाधव, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा समन्वयक दिपक खांबेकर, धिवरे, निसार खान, मोहम्मद साकीर, वार्ड अध्यक्षा मिना खराटे, सुनिता विशवे, अंबिवली शहर महासचिव लिना पाटोळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरे आदीजण उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी हा बहुजन समाजाचा पंक्ष आहे. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन अडी अडचणी व समस्या सोडवायच्या आहेत. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभिनंदन करतो असे मत यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ मानकर यांनी व्यक्त केले. प्रवेश केलेल्यांमध्ये सुरेखा पाटील, मोनिका भावे, कमला पाटील, शकीला शेख, रिटा गुप्ता, रंजना शिंदे, रेशमा खान, अदालत भाई, मोहम्मद सलीम,विमल विश्वकर्मा, जिजाबाई गवळी, लता वाघे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले होते.