मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपचे कल्याण-डोंबिवलीत व ग्रामीण भागात घंटानाद आंदोलन

प्रतिनिधी.

कल्याण ग्रामीण – कोरोना काळात गेले पाच महिने मंदिरे बंद आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागात मध्ये भाजपने विविध मंदिरा बाहेर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले.यावेळी सर्व देशात व भागत मंदिरे चालू झाली आहेत.कोरोनाचा संकट कमी होत असताना.हे शासन जाणीव पूर्वक मंदिरे खुली करत नाहीत.असा आरोप भाजप करत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web