शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

प्रतिनिधी. सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या…

केंद्रीय पथकाच्या महापालिकांना सूचना संख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका,पण मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या

प्रतिनिधी . ठाणे – कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही तर त्यामुळे रूग्णांवर वेळेत उपचार…

शासनाच्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे- गृहमंत्री देशमुख

प्रतिनिधी. पंढरपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा अखंडीत ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले. पालखी…

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमानुसार कडक अंमलबजावणी करण्यात येणार – पालघर जिल्हाधिकारी

प्रतिनिधी . पालघर – पालघर जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषाणूची बाधा झालेले रुग्ण सतत वाढत असल्याचे आढळून…

सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त,लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले – प्रकाश आंबेडकर

सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त,लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले – प्रकाश आंबेडकर

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

प्रतिनिधी.मुंबई – सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून…

चंद्रपूर जिल्हात टेलिफोनिक कौन्सिलिंग सुरू होणार मानसिक समस्यांसंदर्भात केल्या जाणार समुपदेशन

प्रतिनिधी . चंद्रपूर – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. या…

अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री संजय राठोड

प्रतिनिधी. यवतमाळ – यावर्षीच्या खरीप हंगामात बहुतांश शेतक-यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र सोयाबीनचे बियाणे उलवलेच…

सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण

प्रतिनिधी. नांदेड – पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत.…

यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर

प्रतिनिधी. कोल्हापूर- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2020 चा राजर्षी…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web