नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजाचा स्पुर्तीदायक इतिहास,शौर्य व शिवकालीन सांस्कृतिक इतिहासाची माहिती व्हावी तसेच बालमनावर महाराजांचे संस्कार रुजावे त्याच बरोबर नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा शाळेचा उद्देश होता. या सोहळ्यात चिमुकले विद्याथी,पालकवर्ग,व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. जय शिवाजी जय भवानी या घोषणेने सारे वातावरण दुमदुमले होते.